ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध सैनिकी शिक्षण, उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन आणि शारीरिक प्रशिक्षण देऊन त्यांना संरक्षण दल, पोलीस दल आणि प्रशासकीय सेवांमध्ये उच्च अधिकारी म्हणून घडवणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.